Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी १६ मार्च पर्यंत जीपीएस बसविणे बंधनकारक: जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
March 15, 2022
in क्राईम
0
नंदूरबार जिल्हयात कोरोना निर्बंधात 50 टक्के मुभा, जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी जाहीर केली नवीन नियमावली

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यात अवैध गौण खनिज वाहतूकीच्या घटनांना प्रतिबंध व्हावा यासाठी गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी दि . १६ मार्च २०२२ पूर्वी जीपीएस बसविणे व महाखनिज प्रणालीसोबत संलग्न करणे बंधनकारक आहे.असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, परराज्यातून आणलेल्या वाळूचा साठा व निर्गतीबाबत कार्यपध्दती निश्चित करण्यात आलेली आहे . त्या अनुषंगाने परराज्यातून वाळू / रेती वाहतूकीबाबत “ महाखनिज ” या ऑनलाईन प्रणालीव्दारे प्राप्त अर्जदारांना परवाने निर्गमित करण्यात येत होते . मात्र महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यामध्ये सदर गुजरात राज्याच्या वाहतूक परवान्याचा व e – TP चा गैरवापर होत असल्याचे निर्दशनास आलेले आहे . त्यामुळे वाळू / रेती लिज धारक व वाळू / रेती साठा व विक्री परवानाधारक यांना सद्यास्थितीला – TP परवाने निर्गमित करण्यात येत आहेत . तसेच अवैध गौण खनिज वाहतूकीच्या घटनांना प्रतिबंध व्हावा यासाठी गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी जीपीएस. बसविणे व महाखनिज प्रणालीसोबत संलग्न करणे अनिवार्य केलेले आहे . परराज्यातील वाळू / रेती वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांवर वाहन मालकांनी दि . १६ मार्च २०२२ पूर्वी वर नमुद केल्याप्रमाणे GPS Device बसविने अनिवार्य आहे . याशिवाय Geo Fencing कार्यवाही करण्यात येत आहे असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार व नवापूर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केल्याप्रकरणी ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

जिल्ह्यात आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षांना झाली सुरुवात, 20 हजार 703 विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट

Next Post
जिल्ह्यात आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षांना झाली सुरुवात, 20 हजार 703 विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट

जिल्ह्यात आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षांना झाली सुरुवात, 20 हजार 703 विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add