राज्य

सौर कृषिपंपामुळे उंचावला शेतकऱ्याचा आर्थिक स्तर

दिवसाला आठ-दहा तास अखंडीत वीज मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी राहिली आहे. शेतकऱ्यांना ऐन हंगामात वीजेच्या वेळापत्रकानुसार पिकांना पाणी देण्यासाठी जावे...

Read more

शिक्षिका चेतना पाटील राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित

नंदूरबार l प्रतिनिधी अविष्कार फाउंडेशन इंडिया, कोल्हापूर ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य व सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत...

Read more

जिल्ह्यात 30 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी...

Read more

31 मार्चला मुंबई येथे विभागीय हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी  हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्याकरिता व विणकरांनी उत्पादीत केलेले उत्कृष्ठ वाणाला सन्मान मिळण्यासाठी मुंबई येथे 31 मार्च,2023 रोजी...

Read more

हवामान बदलामुळे जिल्ह्यात येणाऱ्या आपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता : हवामान तज्ञ सचिन फड

नंदूरबार l प्रतिनिधी   राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ( NDMA), नवी दिल्ली व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA), मंत्रालय, मुंबई...

Read more

अरे व्वा सप्तशृंगी देवी यात्रेनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील प्रवाशांना थेट बस उपलब्ध

नंदुरबार l प्रतिनिधी   चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त सुरू झालेल्या नाशिक जिल्ह्यातील नांदुरी येथील सप्तशृंगी देवी गडावरील यात्रेनिमित्त नंदुरबार आगरातर्फे ज्यादा...

Read more

डाळिंब पिकाने घेतली उड्डाणे; आधुनिक शेतीचे गाव ‘सातमाने’

नाशिक जिल्ह्यातील कसमादे भागात डाळिंब पिकाने गेल्या दोन दशकात समृद्धीची लाली खुलवली होती. मात्र, कालांतराने तेलकट डाग (तेल्या) रोगाच्या प्रादुर्भावामुळे...

Read more

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट ) प्रकल्प

राज्यात अल्प व अत्यल्प भूधारकांची संख्या अधिक असल्याने त्यांना संघटित करून शेतकऱ्यांचे गट व कंपन्या स्थापन करणे, गट शेतीवर भर...

Read more

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यात 5 हजार 755 शेतकऱ्यांना मिळाला 26 कोटी 19 लक्ष रुपयांचा लाभ

नंदूरबार l प्रतिनिधी   राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजनेत अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील...

Read more

हमखास उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीने उंचावले सौदागर पांडव यांचे जीवनमान

पारपंरिक शेतीला पर्याय म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जाते. सोलापूरसारख्या दुष्काळी जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी रेशीमशेतीने स्वतःचे जीवनमान उंचावले आहे. मोहोळ तालुक्यातील सौदागर पांडव...

Read more
Page 79 of 215 1 78 79 80 215

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.