नंदुरबार l प्रतिनिधी
सततच्या पावसामुळे तळोदा तालुक्यातील लक्कडकोट येथील एक घर पडून सुमारे सव्वा दोन लाखाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
यात दोन गाई दगावले असून चार जण या घटनेत जखमी झाले आहेत.
महसुली यंत्रणा कडून पंचनामा करण्यात आला असून भरपाई लवकर मिळावे अशी मागणी करण्यात येत आहे सातपुडा परिसरात जातात सुरू असून यामुळे लक्कलकोट येथे घराची पडझड होऊन मोठ्या नुकसान झाले असून साठवून ठेवलेले धान्यासह घरातील संसार रुपये की साहित्याची ही मोडतोड झाली असून गोठ्यात बांधून ठेवलेल्या दोन गाई या घटनेत दगावले आहे घरात असलेल्या जागल्या फुल्या पाडवी, बाजू जोगल्या पाडवी, पवन उत्तम पाडवी, लवीबाई पवन पाडवी, उत्तम पाडवी अक्कडकोट घरात असताना या घटनेत जबर मार लागला आहे.
पुढील उपचारासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सरपंच अर्चना पाडवी, उपसरपंच जोलू पाडवी, पोलीस पाटील गुलाब सिंग देवीसिंग पाडवी, तलाठी जयवंत धरमसिंग पाडवी, ग्रामसेवक अरुण कुवर, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सोनवणे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.








