राज्य

संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनीषा खत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

नंदुरबार l प्रतिनिधी जिल्हा प्रशासन संभाव्य टंचाई व दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर सतर्क असून शेतकऱ्यांनी आपले होणारे नुकासान टाळण्यासाठी ई-पीक पाहणी ॲपवर...

Read more

मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज, नंदूरबार येथे आज रास्ता रोको आंदोलन

नंदूरबार l प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील अंबड अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याच्या निषेधार्थ...

Read more

मराठा आरक्षण आंदोलना दरम्यानच्या लाठीमाराची घटना दुर्दैवी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई  l   मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्याची...

Read more

नंदुरबार,नवापूर तालुक्यातील पोलिस पाटील भरतीसाठी ५ सप्टेंबरला आक्षरण सोडत

नंदुरबार l प्रतिनिधी  नंदुरबार उपविभागातील नंदुरबार,नवापूर तालुक्यातील पोलिस पाटील संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे,  शासन धोरणानुसार महिला...

Read more

राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर,नंदूरबारच्या चार शिक्षकांचा समावेश

मुंबई, दि. १ - सन २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय १०८ शिक्षकांची...

Read more

राज्यातील प्रत्येक अंगणवाडीसाठी इमारत उपलब्धतेसह १७ हजार पेक्षा अधिक पदांची होणार भरती

नाशिक  l अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची पोषण आहारात महत्वाची भूमिका असून गेल्या सहा वर्षापासून पोषण माह सप्ताह राज्यभरात अंगणवाडी...

Read more

विजेचा शॉक लागून मादी बिबट्याचा मृत्यू, महिनाभरात दुसरी घटना

म्हसावद । प्रतिनिधी     म्हसावद अनकवाडे गावालगत एका महिन्यात सलग दुस-यांदा त्याच ठिकाणी केळीच्या शेतात मादी बिबट्या विजेचा शॉक...

Read more

जिल्ह्यात 19 हजार 500 दिव्यांगांची झाली नोंदणी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार l प्रतिनिधी   जिल्ह्यात 19 हजार 500 दिव्यांगांची नोंदणी झाली आहे, दिव्यांग कल्याण विभागामार्फत ‘दिव्यांगाच्या दारी’ अभियानात 7 सप्टेंबर...

Read more

मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त होणाऱ्या ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण

नंदूरबार l प्रतिनिधी दहीहंडी उत्सव व प्रो-गोविंदा लीग स्पर्धेत मानवी मनोरे रचताना होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण...

Read more

झारखंडमधून सुरुवात झालेल्या आदिवासी सुरक्षा यात्रेचे मोलगीत आगमन

नंदुरबार l प्रतिनिधी भारतातील आदिवासी ७५ वर्षांपूर्वी पूर्णपणे स्वावलंबी होता परंतु आज तो परावलंबी झाला आहे. हा जल-जंगल-जमिनीचा मालक आज...

Read more
Page 49 of 215 1 48 49 50 215

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.