कृषी

रिलायन्स फाउंडेशन व पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत जनावरांवर मोफत उपचार शिबीर

नंदुरबार l प्रतिनिधी सध्या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जनावरांवर विविध प्रकारचे आजार दिसून येत आहेत. यामुळे रिलायन्स फाउंडेशन व पशुसंवर्धन विभाग शहादा...

Read more

उसाला योग्य भाव न दिल्यास आ.राजेश पाडवी यांचा ऊस उत्पादकांसमवेत आंदोलनाचा इशारा

तळोदा l प्रतिनिधी शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी तळोदा पेट्रोल पंपाजवळ कणकेश्वर महादेव मंदिरात ऊसउत्पादक चर्चासत्रांमध्ये ऊस...

Read more

बीजोत्पादन कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा :जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी 2021- 22 या हंगामात महाबीज सोयाबीन बियाणे बीजोत्पादन कार्यक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी...

Read more

समशेरपुर येथील आयान शुगरतर्फे ऊसाला 2350 रुपये प्रति टन दर जाहीर

नंदुरबार l प्रतिनिधी तालुक्यातील समशेरपुर येथील आयान शुगर तर्फे ऊसाला 2350 रुपये प्रति टन दर जाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत...

Read more

नंदुरबार जिल्ह्यातील 45 हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 38 कोटींची मदत, महाविकास आघाडी शासनाचा दिलासा

नंदुरबार l प्रतिनिधी अतिवृष्टी, गारपीट व पुरामुळे झालेल्या शेत पिकाच्या नुकसानी पोटी महाविकास आघाडीच्या सरकार काळात कोरोनाच्या संकटकाळात जिल्ह्यातील 45...

Read more

बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी पणन अधिनियमात सुधारणा करणार

नंदुरबार l प्रतिनिधी राज्यातील बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा...

Read more

रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा

नंदुरबार l प्रतिनिधी रब्बी हंगाम 2021 साठी गहू, हरभरा व उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्ह्यात लागू...

Read more

ठिंबक सिंचन योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी आदिवासी विकास विभागामार्फत केंद्र शासनाकडील विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना ठिंबक सिंचनासाठी अर्थसहाय्य देण्यासाठी नंदुरबार,...

Read more

जलसाक्षरता समिती निमझरीपाडा तर्फे वनराई बंधाऱ्याची निर्मिती

धडगांव l प्रतिनिधी अक्राणी तालुक्यातील निमझरीपाडा हा पाण्याच्या तुटवड्याने ग्रस्त असतो. जलसाक्षरता समितीने सदर गावात वेळोवेळी भेट देवुन पाण्याचे व्यवस्थापन...

Read more

प्रत्येक ग्रामपंचायतीने ‘रोहयो’ची किमान पाच कामे शेल्फवर ठेवावीत, रोहयो अपर मुख्य सचिव नंदकुमार यांचे निर्देश

नंदुरबार l प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातून मजुरांचे स्थलांतर थांबविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीन किमान पाच कामे शेल्फवर ठेवतानाच किमान 500 मनुष्य दिवस...

Read more
Page 19 of 29 1 18 19 20 29

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.