Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी समाजाने जल,जंगल, जमीन जपने आवश्यक : ॲड.पद्माकर वळवी

team by team
May 16, 2022
in राजकीय
0
आदिवासी समाजाने जल,जंगल, जमीन जपने आवश्यक : ॲड.पद्माकर वळवी

नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा येथे बिरसा फायटर्सची नाशिक विभागीय बैठक उत्साहात पार पडली.
नाशिक विभागीय बैठक तळोदा येथे बिरसा फायटर्स संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार
पावरा यांच्या आदेशानुसार तळोदा तालुक्यातील नाशिक विभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीचे अध्यक्ष सुशिलकुमार पावरा तर बैठकीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी क्रीडा मंत्री ॲड.पद्माकर वळवी,मनोज पावरा राज्य अध्यक्ष बिरसा फायटर्स, राजेंद्र पाडवी राज महासचिव बिरसा फायटर्स,विलास पावरा नाशिक विभागीय अध्यक्ष बिरसा फायटर्स, वसंत पावरा जिल्हाध्यक्ष बिरसा फायटर्स धुळे,
राकेश वळवी तालुकाध्यक्ष बिरसा फायटर्स नवापूर,भरत पावरा जिल्हाध्यक्ष बिरसा फायटर्स नंदुरबार,गणेश खर्डे कार्याध्यक्ष बिरसा फायटर्स नंदुरबार जिल्हा,जालिंदर पावरा प्रसिद्धी प्रमुख नंदुरबार जिल्हा,विजय साहरे कार्याध्यक्ष नाशिक जिल्हा यांच्यासह पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.
नाशिक विभागीय बैठक तळोदा येथील आदिवासी समाजातील समस्या सोडविण्यासाठी व न्यायसाठी चर्चा करण्यात आली व पुढील जाऊन आदिवासी समाजाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी असे अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली
कारण आदिवासी समाजवर अन्याय, अत्याचार करत आले आहेत तरी आदिवासी समाज सहन करत आला आहे.
आदिवासी समाजाने आपले जल,जंगल, जमीन या तीनही गोष्टी जपून ठेवलता पाहिजेत, समाजाचे अस्तित्व या तीन गोष्टीशी जुळलेले आहे तर आदिवासी हे सर्व समाजाशी ऐकता करून एकजुटीने या समाजाला जागरुक करा असे प्रतिपादन माजी क्रीडा मंत्री ॲड.पद्माकर वळवी यांनी केले. यावेळी बिरसा फायटर्स नाशिक विभागीय बैठकिस पदाधिकारी व जिल्हा तालुका पदाधिकारी व सदस्य मोठे संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

दोन वर्षानंतर आज होणार प्राणी गणना,चार ठिकाणी उभारण्यात आली मचान

Next Post

परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांवर कारवाई करू : पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांचे निर्देश

Next Post
आदिवासी क्षेत्रातील भागाच्या विकासासाठी मोठ्या 15 ग्रामपंचायतींचे विभाजन करून नवीन 45 ग्रामपंचायतींची निर्मिती : पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश

परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांवर कारवाई करू : पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add