Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रिकाम्या हाताने परतणार नाहीत; मुंबईला रवाना, झालेल्या कोळी बांधवांची भूमिका

Mahesh Patil by Mahesh Patil
November 28, 2023
in राज्य
0
रिकाम्या हाताने परतणार नाहीत; मुंबईला रवाना, झालेल्या कोळी बांधवांची भूमिका

नंदूरबार l प्रतिनिधी

 

कोळी समाज बांधवांना टोकरे कोळीचा दाखला देऊन अनुजातीत समावेश करावा. या मागणीसाठी जळगांव ,धुळे ,नंदुरबार जिल्हयासह इतर जिल्ह्यातील कोळी समाज बांधव गेल्या 17 नोव्हेंबर पासून मुंबई मंत्रालयात पदयात्रेने रवाना झाले आहेत.

 

 

हजारोंच्या संख्येने रवाना झालेल्या समाज बांधवांना पाठिंबा देण्यासाठी अन् पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी समशेरपुर तालुका नंदुरबार येथील 20 हून अधिक समाज बांधव मुंबई मंत्रालयाकडे आज दि२७ रोजी रवाना झालेत.

 

 

 

शासनाच्या दुप्पीट धोरणे मुळे वर्षानुवर्षे कोळी समाजाची मागणी रखडली असून या मागणीला शासन दरबारी अजूनही हिरवा कंदील मिळालेला नाही. याबाबतीत अनेक आंदोलने समाज बांधवांनी केले आहेत. गेल्या ८\१० वर्षापूर्वी धुळे येथे झालेल्या जनआक्रोश आंदोलना प्रसंगी वडाळी येथील एका समाज बांधवांला निढळया छातीवर गोळ्या झेलुन शहीद व्हावे लागले होते. तरीही शासनाने याची दखल घेतली नाही. वर्षानुवर्षे सदर मागणीचा तगादा शासन दरबारी लावला जात असूनही. आश्वासनाच्या; पलीकडे काहि एक हाती आलेल नाही.

 

 

 

या संदर्भात विद्यमान शासनाने योग्यती दखल घेऊन टोकरे कोळी दाखलच्या माध्यमातून एस.टी.प्रवर्गात कोणतीही अट न ठेवता सरसकट दाखले मीळावीत यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समाज बांधवांनी घोषणा बाजी करत पदयात्रेने मुंबई गाठली आहे त्यात समशेरपुरचे कोळी समाज बांधव देखील सहभागी झाले असून यावेळी मंत्रालयातून रिकामे हाती परतीचा प्रवास करणार नसल्याचा संकल्प मुंबईला रवाना झालेल्या तमाम कोळी समाज बांधवांनी केला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

हलाल सर्टिफिकेशन हा ‘जिझिया कर’च; यावर देशभरात बंदी आणा : हिंदु जनजागृती समिती

Next Post

५६८ पदांच्या भरतीत आदिवासींना केवळ तीनच जागा

Next Post
५६८ पदांच्या भरतीत आदिवासींना केवळ तीनच जागा

५६८ पदांच्या भरतीत आदिवासींना केवळ तीनच जागा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदनगरीत १२ फूट विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण, हजारोंची उपस्थिती

नंदनगरीत १२ फूट विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण, हजारोंची उपस्थिती

July 7, 2025
महाराष्ट्राच्या हितासाठी नव्हे, स्वार्थासाठी एकत्र येण्याचा कांगावा

महाराष्ट्राच्या हितासाठी नव्हे, स्वार्थासाठी एकत्र येण्याचा कांगावा

July 7, 2025
आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा

July 7, 2025
आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

July 5, 2025
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

July 5, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group