Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रिकाम्या हाताने परतणार नाहीत; मुंबईला रवाना, झालेल्या कोळी बांधवांची भूमिका

team by team
November 28, 2023
in राज्य
0
रिकाम्या हाताने परतणार नाहीत; मुंबईला रवाना, झालेल्या कोळी बांधवांची भूमिका

नंदूरबार l प्रतिनिधी

 

कोळी समाज बांधवांना टोकरे कोळीचा दाखला देऊन अनुजातीत समावेश करावा. या मागणीसाठी जळगांव ,धुळे ,नंदुरबार जिल्हयासह इतर जिल्ह्यातील कोळी समाज बांधव गेल्या 17 नोव्हेंबर पासून मुंबई मंत्रालयात पदयात्रेने रवाना झाले आहेत.

 

 

हजारोंच्या संख्येने रवाना झालेल्या समाज बांधवांना पाठिंबा देण्यासाठी अन् पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी समशेरपुर तालुका नंदुरबार येथील 20 हून अधिक समाज बांधव मुंबई मंत्रालयाकडे आज दि२७ रोजी रवाना झालेत.

 

 

 

शासनाच्या दुप्पीट धोरणे मुळे वर्षानुवर्षे कोळी समाजाची मागणी रखडली असून या मागणीला शासन दरबारी अजूनही हिरवा कंदील मिळालेला नाही. याबाबतीत अनेक आंदोलने समाज बांधवांनी केले आहेत. गेल्या ८\१० वर्षापूर्वी धुळे येथे झालेल्या जनआक्रोश आंदोलना प्रसंगी वडाळी येथील एका समाज बांधवांला निढळया छातीवर गोळ्या झेलुन शहीद व्हावे लागले होते. तरीही शासनाने याची दखल घेतली नाही. वर्षानुवर्षे सदर मागणीचा तगादा शासन दरबारी लावला जात असूनही. आश्वासनाच्या; पलीकडे काहि एक हाती आलेल नाही.

 

 

 

या संदर्भात विद्यमान शासनाने योग्यती दखल घेऊन टोकरे कोळी दाखलच्या माध्यमातून एस.टी.प्रवर्गात कोणतीही अट न ठेवता सरसकट दाखले मीळावीत यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समाज बांधवांनी घोषणा बाजी करत पदयात्रेने मुंबई गाठली आहे त्यात समशेरपुरचे कोळी समाज बांधव देखील सहभागी झाले असून यावेळी मंत्रालयातून रिकामे हाती परतीचा प्रवास करणार नसल्याचा संकल्प मुंबईला रवाना झालेल्या तमाम कोळी समाज बांधवांनी केला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

हलाल सर्टिफिकेशन हा ‘जिझिया कर’च; यावर देशभरात बंदी आणा : हिंदु जनजागृती समिती

Next Post

५६८ पदांच्या भरतीत आदिवासींना केवळ तीनच जागा

Next Post
५६८ पदांच्या भरतीत आदिवासींना केवळ तीनच जागा

५६८ पदांच्या भरतीत आदिवासींना केवळ तीनच जागा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add