Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

६४ वर्षानंतर प्रथमच राजवीर ग्रामपंचायतीवर फडकला भाजपचा झेंडा

team by team
December 20, 2022
in राजकीय
0
६४ वर्षानंतर प्रथमच राजवीर ग्रामपंचायतीवर फडकला भाजपचा झेंडा

तळोदा l प्रतिनिधी

तालुक्यातील राजवीहीर येथील स्थापनेपासून काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपाचे आकाश सतीश वळवी यांच्या नेतृत्वाखाली सरपंचासह नऊ सदस्य दणदणीत विजयी होऊन सत्ता परिवर्तन झाले आहे. ६४ वर्षानंतर प्रथमच ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात गेली आहे.

 

तळोदा तालुक्यातील राजवीहीर ग्रामपंचायतची स्थापना १९५९ पासून झाली आहे. तेव्हा पासून येथे काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र प्रथमच भारतीय जनता पक्षाचा पॅनलने याठिकाणी मुसंडी मारत दणदणीत विजय मिळवला आहे.

 

 

मंगळवारी स. १० वा. तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार गिरीश वखारे यांच्या यांचा प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी एस.एन. सरगर यांनी मतगणनेचे कामकाज पाहिले. त्यात भाजपाचे सरपंच उषा आकाश वळवी यांच्या विजय झाला.

 

 

तर सदस्य पदी प्रकाश प्रतापसिंग पाडवी, शारदाबाई प्रकाश नाईक, सावित्री धर्मेंद्र वसावे, अंजुबाई लक्ष्मण पाडवी, चेतन यशवंत पाडवी, मंगलसिंग धरमसिंग पाडवी, गुलाबसिंह जेहरा पाडवी, सुमनबाई जितेंद्र पाडवी, सरला अनिश वळवी यांचे दणदणीत विजय झाला आहे.

 

 

 

तर राजविहीर ग्रामपंचायत मध्ये भाजप व पुरस्कृत ग्रामविकास परिवर्तन पॅनल तर काँग्रेसचे ग्रामविकास पॅनल मध्ये सरळ लढत होती. चुरशीच्या लढतीत भाजपाने माजी जि. प.सदस्य सतीश वळवी व माजी पंचायत समिती सभापती आकाश सतीष वळवी यांच्या नेतृत्वाखाली एकतर्फी विजय मिळवून यश संपादन केले. तर तब्बल ६४ वर्षानंतर प्रथमच भारतीय जनता पक्षाने सत्ता काबीज केली आहे. तर ग्रामविकास पॅनलच्या पराभव पत्करावा लागला.

 

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार तालुक्यातील 18 पैकी 10 ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे वर्चस्व, 8 वर भाजपा

Next Post

अक्कलकुवा तालुक्यातील 31 ग्रामपंचायतीवर विविध पक्षांचा दावा, हे उमेदवार झाले विजयी

Next Post
अक्कलकुवा तालुक्यातील 31 ग्रामपंचायतीवर विविध पक्षांचा दावा, हे उमेदवार झाले विजयी

अक्कलकुवा तालुक्यातील 31 ग्रामपंचायतीवर विविध पक्षांचा दावा, हे उमेदवार झाले विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add