Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्रातील शेतमजुरांना रोजगार हमी योजनेमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान सेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन

Mahesh Patil by Mahesh Patil
September 7, 2021
in राज्य
0
महाराष्ट्रातील शेतमजुरांना रोजगार हमी योजनेमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान सेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन

नंदुरबार | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील शेतमजुरांना रोजगार हमी योजनेमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान सेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवासी जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय किसान सेनेमार्फत  निवेदन सादर करीतो की , महाराष्ट्रातील शेतमजुरांना रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत शेतकऱ्यांना शेतमजुर पुरविण्याचे नियोजन करुन शेतकऱ्यांवर पडणारा आर्थिक बोजा कमी होवुन शेतकऱ्यांना किमान मजुरांवरील मजुरीचा पैसा वाचल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी जे आत्महत्या करीत आहेत . त्यास थोड्याफार प्रमाणात अटकाव होईल . जेणेकरुन ग्रामपंचायतीमध्ये शेतमजुरांची मागणीचा अर्ज ग्रामपंचायतीत दाखल करुन शेतकरी व शेतमजुरांना दोघांना समान न्याय मिळेल , मजुरांना रोजगाराचा प्रश्न मिटेल . तसेच शेतकऱ्यांना मजुरीचा पैसा वाचवुन दोन पैसा त्याच्या खिश्यातही राहील , म्हणून भविष्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी मुख्यमंत्री  यांनी हा प्रश्न गंभीरपणे विचारात घेवुन शेतमजुर व शेतकरी यांचा ग्रामपंचायतीमार्फत समन्वय साधुन महाराष्ट्रातील शेतमजुर व शेतकरी या दोघांना आपल्यामार्फत वाचविण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे कराल अशी आम्ही आशा बाळगतो . हा प्रश्न आपण गांभिर्याने व तत्परतेने यावर विचार विनिमय करुन योग्य तो निर्णय आपण घ्याल याची आम्हाला खात्री आहे . जर या प्रश्नावर येत्या महिन्याभराच्या आत योग्य तो निर्णय झाला नाही तर भारतीय किसान सेना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शेतकरी व शेतमजुरांचे मोठे आंदोलन उभारुन मंत्रालयावर धडक देवू व होणाऱ्या विपरीत परिणामास सर्वस्वी शासन , प्रशासन जबाबदार राहील , असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदनावर किसान सेनेचे प्रदेश महासचिव पंडीत तडवी, प्रदेश संघटक सुरेश जगदेव,  प्रदेश प्रवक्ता सुभाष नेरकर, प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब नगराळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गौतम चौधरी, उत्तर महाराष्ट्र ओबीसी सेल अध्यक्ष छत्रपालसिंग मोरे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी,  जिल्हा उपाध्यक्ष अंकलेश वळवी,  जिल्हा महासचिव आधार ठाकरे, नंदुरबार भटके विमुक्त सेल अध्यक्ष कांतिलाल जाधव, धुळे जिल्हाध्यक्ष संजय पिंपळे, धुळे जिल्हा युवा अध्यक्ष विजय पाटील, धुळे जिल्हा अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष गनी शेख रहेमान, धुळे जिल्हा उपाध्यक्ष देवानंद पाटील, नंदुरबार तालुकाध्यक्ष बिंदास गावीत, नंदुरबार तालुका उपाध्यक्ष रिवदास वळवी, तळोदा तालुकाध्यक्ष हिरालाल पाडवी, शहादा तालुकाध्यक्ष किशोर पाटील, धडगांव तालुकाध्यक्ष सिंगा पाडवी, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष केशव तड़वी, नवापूर तालुकाध्यक्ष गौतम गावीत, तुलसीदास गावीत, सुधाकर वसावे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ४० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई , गणेश मंडळांनी एक खिडकी योजनेतून तात्काळ परवानगी घ्यावी : पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत

Next Post

दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, नंदुरबार तालुका प्रहार शेतकरी संघटनेचे निवेदन

Next Post
दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, नंदुरबार तालुका प्रहार शेतकरी संघटनेचे निवेदन

दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, नंदुरबार तालुका प्रहार शेतकरी संघटनेचे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीरामपूर गावातील महिला व पुरुषांनी एकीच्या बळावर गावाला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी केले पात्र :चंद्रकांत मोरे

श्रीरामपूर गावातील महिला व पुरुषांनी एकीच्या बळावर गावाला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी केले पात्र :चंद्रकांत मोरे

October 2, 2023
गांधी चौकात शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्वच्छता अभियानात सहभाग

गांधी चौकात शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्वच्छता अभियानात सहभाग

October 2, 2023
शनिमांडळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी संतोष पाटील यांची बिनविरोध निवड

शनिमांडळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी संतोष पाटील यांची बिनविरोध निवड

October 2, 2023
स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी : जि .प . अध्यक्षा डॉ .सुप्रिया गावित

स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी : जि .प . अध्यक्षा डॉ .सुप्रिया गावित

October 2, 2023
स्वच्छता हे राष्ट्रीय आचरण बनले; स्वच्छ भारत अभियान घराघरात पोचले :डॉ. विजयकुमार गावित

स्वच्छता हे राष्ट्रीय आचरण बनले; स्वच्छ भारत अभियान घराघरात पोचले :डॉ. विजयकुमार गावित

October 2, 2023
खांडबारा गावात मुलभूत सुविधांचा अभाव नागरीक त्रस्त, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष शिवसेनेचा आंदोलनाचा ईशारा

खांडबारा गावात मुलभूत सुविधांचा अभाव नागरीक त्रस्त, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष शिवसेनेचा आंदोलनाचा ईशारा

October 1, 2023

Total Views

  • 3,599,166 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group