Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी १६ मार्च पर्यंत जीपीएस बसविणे बंधनकारक: जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Mahesh Patil by Mahesh Patil
March 15, 2022
in क्राईम
0
नंदूरबार जिल्हयात कोरोना निर्बंधात 50 टक्के मुभा, जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी जाहीर केली नवीन नियमावली

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यात अवैध गौण खनिज वाहतूकीच्या घटनांना प्रतिबंध व्हावा यासाठी गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी दि . १६ मार्च २०२२ पूर्वी जीपीएस बसविणे व महाखनिज प्रणालीसोबत संलग्न करणे बंधनकारक आहे.असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, परराज्यातून आणलेल्या वाळूचा साठा व निर्गतीबाबत कार्यपध्दती निश्चित करण्यात आलेली आहे . त्या अनुषंगाने परराज्यातून वाळू / रेती वाहतूकीबाबत “ महाखनिज ” या ऑनलाईन प्रणालीव्दारे प्राप्त अर्जदारांना परवाने निर्गमित करण्यात येत होते . मात्र महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यामध्ये सदर गुजरात राज्याच्या वाहतूक परवान्याचा व e – TP चा गैरवापर होत असल्याचे निर्दशनास आलेले आहे . त्यामुळे वाळू / रेती लिज धारक व वाळू / रेती साठा व विक्री परवानाधारक यांना सद्यास्थितीला – TP परवाने निर्गमित करण्यात येत आहेत . तसेच अवैध गौण खनिज वाहतूकीच्या घटनांना प्रतिबंध व्हावा यासाठी गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी जीपीएस. बसविणे व महाखनिज प्रणालीसोबत संलग्न करणे अनिवार्य केलेले आहे . परराज्यातील वाळू / रेती वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांवर वाहन मालकांनी दि . १६ मार्च २०२२ पूर्वी वर नमुद केल्याप्रमाणे GPS Device बसविने अनिवार्य आहे . याशिवाय Geo Fencing कार्यवाही करण्यात येत आहे असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार व नवापूर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केल्याप्रकरणी ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

जिल्ह्यात आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षांना झाली सुरुवात, 20 हजार 703 विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट

Next Post
जिल्ह्यात आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षांना झाली सुरुवात, 20 हजार 703 विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट

जिल्ह्यात आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षांना झाली सुरुवात, 20 हजार 703 विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

October 21, 2025
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

October 21, 2025
चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

October 20, 2025
आ.डॉ. विजयकुमार गावित यांनी पाठपुरावा केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश

नंदुरबार जिल्ह्याला मिळणार सुमारे 54 लाख रुपयांचा निधी

October 20, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group