Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार जिल्ह्यातील इयत्ता 1 ली ते 4 थी चे वर्ग मंगळवार पासून होणार सुरु

team by team
January 31, 2022
in शैक्षणिक
0
अखेर सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरू, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील इयत्ता 1 ली ते 4 थी चे वर्ग सुरु उद्या दि.1 फेब्रुवारी पासून सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी परीपत्रकाद्वारे केली आहे.
या पत्रकात म्हटले आहे की,
दि. 24 जानेवारी , 2022 पासून शाळा सुरु करणे संदर्भात शासननिर्देश प्राप्त आहेत . त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग अंतर्गत असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील इयत्ता 5 वी ते 12 वी चे वर्ग उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 अन्वये दि. 24 जानेवारी पासून सुरु करण्यात आले आहेत . तथापि , इयत्ता 1 ली ते 4 थी चे वर्ग असलेल्या शाळा मंगळवार दि. 1 फेब्रुवारी पासून सुरु करण्याबाबत खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत .शाळेची वेळ विद्यार्थ्यांसाठी सकाळी 11 ते दुपारी 3 अशी असेल तर शिक्षकांनी शाळेत पूर्ण वेळ उपस्थित रहावे . ज्या मोठ्या गावांमध्ये व नगरपालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या जास्त असेल अशा ठिकाणी पालकांची संमती घेऊन शाळा सुरु करणेबाबत कार्यवाही करण्यात यावी . शाळांमध्ये कोरोना बाधित शिक्षक अथवा विद्यार्थी आढळून आल्यास सदर शाळा 5 दिवस बंद ठेवावी , उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 च्या शासन परिपत्रकास संलग्न केलेले परिशिष्ट – अ व परिशिष्ट – ब बाबत काटेकोर पणे अंमलबजावणी व कार्यवाही करण्यात यावी . शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षकीय यंत्रणेने नियोजन करुन शालेय कामकाज कोव्हीड -19 च्या निर्देशाप्रमाणे सुरळीत सुरु राहील याबाबत दक्षता घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री व मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अनोळखी महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन

Next Post

ग्रामीण भागाच्या विकासासाठी शेतकरी समृद्ध व्हावा : माजी आ.चंद्रकांत रघुवंशी,

Next Post
ग्रामीण भागाच्या विकासासाठी शेतकरी समृद्ध व्हावा : माजी आ.चंद्रकांत रघुवंशी,

ग्रामीण भागाच्या विकासासाठी शेतकरी समृद्ध व्हावा : माजी आ.चंद्रकांत रघुवंशी,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add