प्रकाशाहुन शेकडो भाविक पदयात्रा करत सप्तशृंगी गडा कडे रवाना झाले.या भाविकांचे प्रकाशात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शासनाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळं सर्वांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत, गेल्या वर्षी कोरोनाचा कहर होता, मंदिर स्थळावर कडक घालण्यात आली होती ,मात्र या वर्षी बंधनं स्थितील करण्यात आलेत, या अनुषंगाने भाविकांनी नवरात्र चे औचित्ते साधून आराध्य देवता माता देवी,सप्तश्रुंगी देवी चे दर्शन घेण्यासाठी प्रकाशा हुन शेकडोंच्या संख्येने जथ्थे पदयात्रा करीत या वर्षी उत्सुकतेने मोठ्या संख्येने गडावर निघालेत आहेत, प्रकाशा येथील तीन नद्यांचे संगमाचे तापी, गोमाई, पुलंदा नद्यांचे पवित्र जल कलश मध्ये भरून आपल्या खांद्यावर कावड ठेऊन भाविकांनी संगमेश्वर महादेव चे दर्शन घेतले,, या कावड पद यात्रेत प्रकाशा,असलोद, मंदाना,शहादा,मनरद,खेतीया, पानसेमल,सारंगखेडा,आदी भजनी मंडळ आहेत.असलोद येथील नागरीकांची गेल्या ६२ वर्षोपांसून जिल्ह्यात तुन गडावर पदयात्रा ने जाण्याची परंपरा अखंड सुरू आहे. ही परंपरा असलोद येथील महाराज ब्रह्मलीन प, पू, नानाबाबा महाराज ही कावड पदयात्रा यांनी सुरू केली आहे, असे त्यांचे शिष्य यांनी माहिती दिली, पदयात्रेत एक मुख्य भगवा ध्वज, प्रत्येकाकडे जल कलश ,भगवे झेंडे, खांद्यावर कावड ,अनवाणी, ने सप्तश्रुंगी गडावर मातेचा दर्शन करिता अनवाणी पायी चालत असतात,भक्त सातत्याने रोज पहाटेस स्नान करून तीस ते चाळीस किलोमीटर चा रस्ता अनवाणी पायदळी करीत असतात दरम्यान प्रकाशा येथे कावड पदयात्रीचं भव्य स्वागत करण्यात आले.प्रकाशा येथील मुक्तेश्वर महादेव मंदिर गल्लीतील रहिवाशांनी भक्तांचे जल्लोषात ढोल तासे वाजंत्री लावून फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत केले, या कार्यक्रमात लहान बालक सह मोठ्या संख्येने महिलाभगिनी ,पुरुष वर्ग सहभागी झाला होता,भोजन प्रसाद भंडारा देण्यात आला यासाठी ,सामाजिक व धार्मिक कार्यकर्ते विकास काशीनाथ चौधरी सहकार्य केले. पदयात्रे चे जथ्थे कोजागिरी पौर्णिमेचा दरम्यान सप्तश्रुंगी गडावर पोहचणार आहेत.
प्रकाशाहुन शेकडो भाविक पदयात्रा करत सप्तशृंगी गडा कडे रवाना झाले.या भाविकांचे प्रकाशात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शासनाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळं सर्वांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत, गेल्या वर्षी कोरोनाचा कहर होता, मंदिर स्थळावर कडक घालण्यात आली होती ,मात्र या वर्षी बंधनं स्थितील करण्यात आलेत, या अनुषंगाने भाविकांनी नवरात्र चे औचित्ते साधून आराध्य देवता माता देवी,सप्तश्रुंगी देवी चे दर्शन घेण्यासाठी प्रकाशा हुन शेकडोंच्या संख्येने जथ्थे पदयात्रा करीत या वर्षी उत्सुकतेने मोठ्या संख्येने गडावर निघालेत आहेत, प्रकाशा येथील तीन नद्यांचे संगमाचे तापी, गोमाई, पुलंदा नद्यांचे पवित्र जल कलश मध्ये भरून आपल्या खांद्यावर कावड ठेऊन भाविकांनी संगमेश्वर महादेव चे दर्शन घेतले,, या कावड पद यात्रेत प्रकाशा,असलोद, मंदाना,शहादा,मनरद,खेतीया, पानसेमल,सारंगखेडा,आदी भजनी मंडळ आहेत.असलोद येथील नागरीकांची गेल्या ६२ वर्षोपांसून जिल्ह्यात तुन गडावर पदयात्रा ने जाण्याची परंपरा अखंड सुरू आहे. ही परंपरा असलोद येथील महाराज ब्रह्मलीन प, पू, नानाबाबा महाराज ही कावड पदयात्रा यांनी सुरू केली आहे, असे त्यांचे शिष्य यांनी माहिती दिली, पदयात्रेत एक मुख्य भगवा ध्वज, प्रत्येकाकडे जल कलश ,भगवे झेंडे, खांद्यावर कावड ,अनवाणी, ने सप्तश्रुंगी गडावर मातेचा दर्शन करिता अनवाणी पायी चालत असतात,भक्त सातत्याने रोज पहाटेस स्नान करून तीस ते चाळीस किलोमीटर चा रस्ता अनवाणी पायदळी करीत असतात दरम्यान प्रकाशा येथे कावड पदयात्रीचं भव्य स्वागत करण्यात आले.प्रकाशा येथील मुक्तेश्वर महादेव मंदिर गल्लीतील रहिवाशांनी भक्तांचे जल्लोषात ढोल तासे वाजंत्री लावून फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत केले, या कार्यक्रमात लहान बालक सह मोठ्या संख्येने महिलाभगिनी ,पुरुष वर्ग सहभागी झाला होता,भोजन प्रसाद भंडारा देण्यात आला यासाठी ,सामाजिक व धार्मिक कार्यकर्ते विकास काशीनाथ चौधरी सहकार्य केले. पदयात्रे चे जथ्थे कोजागिरी पौर्णिमेचा दरम्यान सप्तश्रुंगी गडावर पोहचणार आहेत.








