Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कृषी मंत्रीअब्दुल सत्तार यांना आदिवासी टायगर सेनेचे निवेदन

Mahesh Patil by Mahesh Patil
March 23, 2023
in राजकीय
0
कृषी मंत्रीअब्दुल सत्तार यांना आदिवासी टायगर सेनेचे निवेदन
म्हसावद    l    प्रतिनिधी
    अवकाळी पावसामुळे गारपीट वारा व पाणी यामाध्यमातुन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे बाबत चे निवेदन  महाराष्ट्र राज्या चे कृषी मंत्रीअब्दुल सत्तार यांना  ATS आदिवासी टायगर सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
  महाराष्ट्र राज्या चे कृषी मंत्रीअब्दुल सत्तार  यांनी नंदुरबार जिल्ह्याला भेट असता त्यांना आदिवासी टायगर सेना ATS चे नंदुरबार तालुका सचिव अजय पवार व कार्यकर्तेच्या वतीने निवेदन देण्यात आले.  अवकाळी पावसामुळे गारपीट वारा व पाणी यामाध्यमातुन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावा तसेच शेतकऱ्यांच्या भावना समजुन तात्काळ शेतकऱ्यांना दिलासा द्यावा .
गेल्या चार ते पाच वर्षापासुन शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाच्या फटका बसत आहे. यावर शेतकरी बांधव व हे अवकाळी पावसाच्या नुकसानाने कर्ज बाजारी तसेच स्थलांतर होण्याचे दिवस आलेले आहेत.
शेतात कांदे,लसुण,भुईमुंग, गहु,हरभरा,इ. अनेक पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तरी आपण प्रशासनाच्या माध्यमातुन तात्काळ शेतकऱ्यांचे पंचनामे करुन शेतात झालेल्या खर्चांचे मोबदला मिळवुन द्यावा जेणेकरुन शेतकरी राजा हा अवकाळी पावसाच्या संकटातुन शेतकरीला दिलासा द्यावा. शेतकरी वर पाऊस गारपीटाचे संकट आलेले आहे यावर आपणास महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांकडुन आदिवासी टायगर सेना ATS च्या माध्यमातुन देण्यात आले.शेतकरी राजाच्या भावना समजुन तात्काळ शेतकरीला न्याय द्यावा.असे निवेदनात म्हटले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

गहू महोत्सवाला डॉ. अभिजीत मोरे यांची सदिच्छा भेट

Next Post

बहुचर्चित ॲड सुभाष वळवी निर्मित ‘डांबऱ्या’ गीताने ओलांडला पन्नास लाख दर्शकांचा आकडा

Next Post
बहुचर्चित ॲड सुभाष वळवी निर्मित ‘डांबऱ्या’  गीताने ओलांडला पन्नास लाख दर्शकांचा आकडा

बहुचर्चित ॲड सुभाष वळवी निर्मित 'डांबऱ्या' गीताने ओलांडला पन्नास लाख दर्शकांचा आकडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खान्देश स्तरीय पुरुषोत्तम चषक उत्साहात

दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खान्देश स्तरीय पुरुषोत्तम चषक उत्साहात

October 15, 2025
महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर,५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती

महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर,५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती

October 15, 2025
जंगल नसलेल्या, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्येच्या गावांचाही ‘पेसा’मध्ये समावेश करावा : उपमुख्यमंत्री अजित पवार

जंगल नसलेल्या, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्येच्या गावांचाही ‘पेसा’मध्ये समावेश करावा : उपमुख्यमंत्री अजित पवार

October 15, 2025
राजकारण करतांना भाऊबंदकी कायम ठेवा; आ. चंद्रकांत रघुवंशींच्या शिवसैनिकांना सल्ला

राजकारण करतांना भाऊबंदकी कायम ठेवा; आ. चंद्रकांत रघुवंशींच्या शिवसैनिकांना सल्ला

October 13, 2025
जिल्ह्यात 5 बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल, नऊ जणांना दिल्या नोटीस

जिल्ह्यात 5 बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल, नऊ जणांना दिल्या नोटीस

October 13, 2025
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  दीपकबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम

October 13, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group