Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कृषी मंत्रीअब्दुल सत्तार यांना आदिवासी टायगर सेनेचे निवेदन

team by team
March 23, 2023
in राजकीय
0
कृषी मंत्रीअब्दुल सत्तार यांना आदिवासी टायगर सेनेचे निवेदन
म्हसावद    l    प्रतिनिधी
    अवकाळी पावसामुळे गारपीट वारा व पाणी यामाध्यमातुन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे बाबत चे निवेदन  महाराष्ट्र राज्या चे कृषी मंत्रीअब्दुल सत्तार यांना  ATS आदिवासी टायगर सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
  महाराष्ट्र राज्या चे कृषी मंत्रीअब्दुल सत्तार  यांनी नंदुरबार जिल्ह्याला भेट असता त्यांना आदिवासी टायगर सेना ATS चे नंदुरबार तालुका सचिव अजय पवार व कार्यकर्तेच्या वतीने निवेदन देण्यात आले.  अवकाळी पावसामुळे गारपीट वारा व पाणी यामाध्यमातुन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावा तसेच शेतकऱ्यांच्या भावना समजुन तात्काळ शेतकऱ्यांना दिलासा द्यावा .
गेल्या चार ते पाच वर्षापासुन शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाच्या फटका बसत आहे. यावर शेतकरी बांधव व हे अवकाळी पावसाच्या नुकसानाने कर्ज बाजारी तसेच स्थलांतर होण्याचे दिवस आलेले आहेत.
शेतात कांदे,लसुण,भुईमुंग, गहु,हरभरा,इ. अनेक पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तरी आपण प्रशासनाच्या माध्यमातुन तात्काळ शेतकऱ्यांचे पंचनामे करुन शेतात झालेल्या खर्चांचे मोबदला मिळवुन द्यावा जेणेकरुन शेतकरी राजा हा अवकाळी पावसाच्या संकटातुन शेतकरीला दिलासा द्यावा. शेतकरी वर पाऊस गारपीटाचे संकट आलेले आहे यावर आपणास महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांकडुन आदिवासी टायगर सेना ATS च्या माध्यमातुन देण्यात आले.शेतकरी राजाच्या भावना समजुन तात्काळ शेतकरीला न्याय द्यावा.असे निवेदनात म्हटले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

गहू महोत्सवाला डॉ. अभिजीत मोरे यांची सदिच्छा भेट

Next Post

बहुचर्चित ॲड सुभाष वळवी निर्मित ‘डांबऱ्या’ गीताने ओलांडला पन्नास लाख दर्शकांचा आकडा

Next Post
बहुचर्चित ॲड सुभाष वळवी निर्मित ‘डांबऱ्या’  गीताने ओलांडला पन्नास लाख दर्शकांचा आकडा

बहुचर्चित ॲड सुभाष वळवी निर्मित 'डांबऱ्या' गीताने ओलांडला पन्नास लाख दर्शकांचा आकडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

January 22, 2026
शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

January 22, 2026
अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

January 22, 2026
सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

January 22, 2026
नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

January 22, 2026
हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा :  कालीचरण महाराज

हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा : कालीचरण महाराज

January 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add