Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार पुर्व भागात दुष्काळ जाहीर करण्याची शेतकर्‍यांची मागणी

team by team
November 8, 2022
in राजकीय
0

नंदुरबार  | प्रतिनिधी

 

तालुक्यातील पूर्व भागातील आसाणे, रनाळे, शनिमांडळ, मंडळात महसूल स्थिती जाहीर  करून ५० टक्केपेक्षा कमी आनवारी लावण्यात यावी व पूर्व भाग दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी नागरीकांनी तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांना देण्यात आले.

 

 

या निवेदनात म्हटले आहे की, यंदाच्या पावसाळयात आसाणे गावासह रनाळे,  व शनिमांडळ महसूल मंडळात सरासरी पेक्षा कमी व ५० टक्के  पेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीपाची स्थिती जेमतेम राहिली  रब्बी तर येणे शक्यच नाही. या परिसरातील सर्वच लहान मोठे सिंचन प्रकल्प बंधारे पूर्णपणे कोरडे आहेत व नदी, नाले कोरडे  आहेत. या स्थितीला कंटाळून  परिसरातून  ४ ते ५ शेतकर्‍यांनी  आत्महत्या केली आहे. तरी दुष्काळ कोरडा असतांना प्रशासनाने या गावांची घरमास्थळी चौकशी न करता  पिक आणेनवारी ५० टक्केपेक्षा जास्त लावली  आहे.

 

 

 

त्यामुळे आम्हाला  दुष्काळी स्थितीचा लाभ ही मिळणे अवघड आहे. त्यामुळे आणनेवावरी चौकशी करून ५० टक्केपेक्षा कमी आनेवारी लावण्यात यावी व पूर्व भाग दुष्कळी जाहीर करावा. दुष्काळी योजनांचा सर्व लाभ सदर मंडळातील शेतकर्‍यांनी  व्हावा असे निवेदनात म्हटले आहे. न मिळाल्यास शेतकर्‍यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही यास शासन, महसूल प्रशासन जबाबदार राहील.

 

 

 

 

निवेदनावर भरत पंडीत पाटील, समाधान किसन पाटील, रविंद्र कांचन पाटील, योगेश पाटील, गंभीर पाटील, अरूण पाटील, बाबु पाटील, बन्सीलाल पाटील, आत्माराम पाटील, रतिलाल पाटील, रोहिदास पाटील, अशोक भिल, ताराचंद पाटील, रामचंद पाटील, गणेश पाटील, हरचंद श्रावण पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील, जगन भिल, राजधर पाटील, खंडू अहिरे, प्रकाश  पाटील, किसन पाटील, विठ्ठल ठेलारी, डिगंबर पाटील, भिला धानोरे, लोटन पाटील, काशिनाथ पाटील, ईश्‍वर पाटील, माधव पाटील यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

तर मंत्री अब्दुल सत्तार यांना उत्तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही, विभागीय अध्यक्षा अनिता परदेशी यांचा इशारा

Next Post

कार्तिकी स्वामींचे मंदिर दर्शनासाठी खुले, हजारो भाविकांनी घेतले दर्शन

Next Post
कार्तिकी स्वामींचे मंदिर दर्शनासाठी खुले, हजारो भाविकांनी घेतले दर्शन

कार्तिकी स्वामींचे मंदिर दर्शनासाठी खुले, हजारो भाविकांनी घेतले दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add