Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

इनोव्हा उलटण्याने अग्रवाल कुटुंबातील पाच जण जखमी

team by team
May 24, 2022
in क्राईम
0
इनोव्हा उलटण्याने अग्रवाल कुटुंबातील पाच जण जखमी

नवापूर l प्रतिनिधी
शहरातील राष्ट्रीय महामार्ग वरील श्रीरंग अवधूत शाॅमिल जवळ इनोव्हा कारचा अपघात झाला आहे. समोरून भरधाव वेगाने येणारा टँकर अंगावर येईल की काय या भीतीने कार चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली असता गाडी पलटी झाली

या अपघातात एकाच कुटुंबातील चार चालक असे पाच जण जखमी झाले आहेत. अपघात होताच घटनास्थळी आजूबाजूच्या नागरिक मदतीला धावून आले. या दरम्यान काही वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरतहून नवापूरला साईनाथ किराणाचे संचालक रतिलाल कन्हैयालाल अग्रवाल यांच्याकडे घरगुती कार्यक्रम निमित्त हे पाहुणे मंडळी आले होते. कार्यक्रम झाल्यावर नवापुरहून औरंगाबादला जात असताना त्यांचा नवापूर शहरानजीक श्रीरंग अवधूत शामिल जवळ सोमवारी संध्याकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास कार पलटी झाल्याने अपघात झाला. या अपघातात चालक पवन पुरुषोत्तम पटवारी,नेहा भावेश अग्रवाल औरंगाबाद,राखी कपिल अग्रवाल रा चालीसगांव,लहन मुलगा ध्रुव भावेश अग्रवाल,भावेश योगेश अग्रवाल रा औरंगाबाद अग्रवाल कुटुंबातील चार सदस्य जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून धुळे येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. अपघात होताच गाडी पलटी झाल्याने प्रवाशांना गाडीचा काच फोडून बाहेर काढावे लागले.

मिळेल त्या साधनाने जवळील नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नवापूर तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच आहे.अपघात कमी होण्यासाठी संबंधित प्रशासनाने ठोस उपाय योजना करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

ब्रेकिंग न्युज : नंदुरबारात बस व मोटारयाकलचा अपघात, तीन जण जखमी

Next Post

पाच कुटुंबांचे संसार रुळावर आणत जिल्हा पोलीस दलातर्फे जनता दरबाराचे यशस्वी आयोजन , एकाच दिवसात तब्बत 106 तक्रारींचे निवारण

Next Post
पाच कुटुंबांचे संसार रुळावर आणत जिल्हा पोलीस दलातर्फे जनता दरबाराचे यशस्वी आयोजन , एकाच दिवसात तब्बत 106 तक्रारींचे निवारण

पाच कुटुंबांचे संसार रुळावर आणत जिल्हा पोलीस दलातर्फे जनता दरबाराचे यशस्वी आयोजन , एकाच दिवसात तब्बत 106 तक्रारींचे निवारण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add