Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवी मुंबईच्या विमानतळाला शिवाजी महाराजांचेच नाव हवे

Mahesh Patil by Mahesh Patil
June 22, 2021
in राज्य
0
नवी मुंबईच्या विमानतळाला शिवाजी महाराजांचेच नाव हवे

मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे रोखठोक मत
नवी मुंबईत होत असलेले विमानतळ हे मुंबई विमानतळाशी संबंधित असणार आहे. त्यामुळे या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देणे योग्य असल्याचे मत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी नाेंदवले.
राज ठाकरे म्हणाले, प्रशांत ठाकूर माझ्याकडे येऊन गेले. नवीन होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची त्यांची मागणी आहे. बाळासाहेबांचे नाव देण्याची भूमिका सरकारची आहे. यावरूनच संघर्ष सुरू आहे. कोणतेही विमानतळ येते ते शहराबाहेर येते. तेव्हा विमानतळ सांताक्रूझला गेले. त्या वेळी मुंबई विकसित झाली नव्हती. मग वाढवत ते सहारापर्यंत गेले आणि मग त्याला सांताक्रूझ विमानतळ आणि सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्यात आले. मात्र नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज असेच नाव द्यावे, असेही राज म्हणाले.
बाळासाहेबांच्या नावावर राजकारण नको : सावंत :दि. बा. पाटील यांनी चांगले काम केले यात वादच नाही. पाटील यांचे नाव वेगळ्या प्रकल्पासाठी देऊ. बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाची उंची संपूर्ण राज्याने पाहिली आहे. त्यामुळे या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणे योग्य ठरेल. बाळासाहेबांच्या नावावर राजकारण करू नये, असे शिवसेना नेते अरविंद सावंत म्हणाले.

बातमी शेअर करा
Previous Post

ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांची कामे करताना प्राधान्यक्रम ठरवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

नंदुरबारच्या पालकमंत्र्यांनी शिवसैनीकांशी संघर्ष करण्यापेक्षा समस्या सोडवण्यासाठी संघर्ष करावा

Next Post
नंदुरबारच्या पालकमंत्र्यांनी शिवसैनीकांशी संघर्ष करण्यापेक्षा समस्या सोडवण्यासाठी संघर्ष करावा

नंदुरबारच्या पालकमंत्र्यांनी शिवसैनीकांशी संघर्ष करण्यापेक्षा समस्या सोडवण्यासाठी संघर्ष करावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीरामपूर गावातील महिला व पुरुषांनी एकीच्या बळावर गावाला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी केले पात्र :चंद्रकांत मोरे

श्रीरामपूर गावातील महिला व पुरुषांनी एकीच्या बळावर गावाला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी केले पात्र :चंद्रकांत मोरे

October 2, 2023
गांधी चौकात शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्वच्छता अभियानात सहभाग

गांधी चौकात शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्वच्छता अभियानात सहभाग

October 2, 2023
शनिमांडळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी संतोष पाटील यांची बिनविरोध निवड

शनिमांडळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी संतोष पाटील यांची बिनविरोध निवड

October 2, 2023
स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी : जि .प . अध्यक्षा डॉ .सुप्रिया गावित

स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी : जि .प . अध्यक्षा डॉ .सुप्रिया गावित

October 2, 2023
स्वच्छता हे राष्ट्रीय आचरण बनले; स्वच्छ भारत अभियान घराघरात पोचले :डॉ. विजयकुमार गावित

स्वच्छता हे राष्ट्रीय आचरण बनले; स्वच्छ भारत अभियान घराघरात पोचले :डॉ. विजयकुमार गावित

October 2, 2023
खांडबारा गावात मुलभूत सुविधांचा अभाव नागरीक त्रस्त, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष शिवसेनेचा आंदोलनाचा ईशारा

खांडबारा गावात मुलभूत सुविधांचा अभाव नागरीक त्रस्त, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष शिवसेनेचा आंदोलनाचा ईशारा

October 1, 2023

Total Views

  • 3,599,166 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group