Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अन्न व्यवसायिकांनी परवाना घेणे बंधनकारक, परवान्याशिवाय व्यवसाय केल्यास होणार दंडात्मक कारवाई

Mahesh Patil by Mahesh Patil
January 31, 2025
in राज्य
0
अन्न व्यवसायिकांनी परवाना घेणे बंधनकारक, परवान्याशिवाय व्यवसाय केल्यास होणार दंडात्मक कारवाई

नंदुरबार l प्रतिनिधी-

 

जिल्ह्यातील सर्व अन्न व्यवसायिकांनी अन्न परवाना किंवा नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा, अन्यथा त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सं. शि. देवरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळवले आहे.

 

 

 

 

अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 आणि नियम व नियमन 2011 नुसार, कोणत्याही प्रकारचा अन्न व्यवसाय परवाना किंवा नोंदणीशिवाय करणे बेकायदेशीर आहे. बिनापरवाना व्यवसाय केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. तसेच, अन्न व औषध प्रशासनामार्फत जिल्ह्यात लवकरच धडक तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. अन्न व्यवसायिकांकडे परवाना असल्यास त्याचे वेळेत ऑनलाईन नूतनीकरण करणे आवश्यक आहे. अन्यथा, मुदत संपल्यानंतर परवाना रद्द होईल आणि बेकायदेशीर व्यवसाय गृहित धरला जाईल. यामुळे संबंधित व्यावसायिकाला 6 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. अन्न परवाना व नोंदणीसाठी ‘https://foscos.fssai.gov.in’ हे अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध आहे.

 

 

 

 

➤ वार्षिक उलाढाल 12 लाख रुपयांपर्यंत असलेल्या व्यावसायिकांनी फक्त नोंदणी (Registration) करावी.

➤ वार्षिक उलाढाल 12 लाखांहून अधिक असलेल्या आस्थापनांनी अन्न परवाना (License) घेणे बंधनकारक आहे.

 

सर्व अन्न व्यवसायिकांनी संभाव्य कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी त्वरित परवाना अथवा नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, सहायक आयुक्त सं. शि. देवरे यांनी केले आहे.

 

बातमी शेअर करा
Previous Post

द फ्युचर स्टेप स्कूल भालेर येथे हळदी कुंकू मिलन

Next Post

एमपीएससी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित; अफवांवर विश्वास ठेऊ नका

Next Post
एमपीएससी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित; अफवांवर विश्वास ठेऊ नका

एमपीएससी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सुरक्षित; अफवांवर विश्वास ठेऊ नका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खान्देश स्तरीय पुरुषोत्तम चषक उत्साहात

दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खान्देश स्तरीय पुरुषोत्तम चषक उत्साहात

October 15, 2025
महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर,५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती

महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर,५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती

October 15, 2025
जंगल नसलेल्या, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्येच्या गावांचाही ‘पेसा’मध्ये समावेश करावा : उपमुख्यमंत्री अजित पवार

जंगल नसलेल्या, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्येच्या गावांचाही ‘पेसा’मध्ये समावेश करावा : उपमुख्यमंत्री अजित पवार

October 15, 2025
राजकारण करतांना भाऊबंदकी कायम ठेवा; आ. चंद्रकांत रघुवंशींच्या शिवसैनिकांना सल्ला

राजकारण करतांना भाऊबंदकी कायम ठेवा; आ. चंद्रकांत रघुवंशींच्या शिवसैनिकांना सल्ला

October 13, 2025
जिल्ह्यात 5 बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल, नऊ जणांना दिल्या नोटीस

जिल्ह्यात 5 बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल, नऊ जणांना दिल्या नोटीस

October 13, 2025
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  दीपकबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम

October 13, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group