Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जनता दरबारात काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

team by team
October 11, 2024
in राजकीय
0
जनता दरबारात काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

नंदुरबार l प्रतिनिधी

प्रकाशा येथे सर्वसामान्य नागरिकांचा तकरीचे निरसन करण्यासाठी खासदार गोवाल पाडवी यांनी आज सर्व शासकीय यंत्रणेच्या उपस्थितीत जनता दरबार घेतला. व काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

प्रकाशा येथील बालाजी लॉन्स मध्ये सर्व सामान्य नागरिकांचा तक्रारी ऐकून घेण्यासाठी व त्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी खासदार गोवाल पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय यंत्रणाच्या उपस्थित जनता दरबार घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून
आमदार के.सी.पाडवी, माजी जि.प अध्यक्ष ॲड.सीमा वळवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अभिजीत मोतीलाल पाटील,
निवृत्त कार्यकारी अभियंता जेलसिंग पावरा, माजी सभापती डॉ. सुरेश नाईक, युवा अध्यक्ष निलेश पाटील, जि प सदस्य योगेश पावरा, एन डी पाटील, आदी व्यासपीठावर होते.

सर्वप्रथम मान्यवरांच्या सत्कार समारंभ झाला. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजीत पाटील यांनी केले. उपस्थित सर्व शासकीय यंत्रणेच्या नागरिकांनी ओळख परिचय करून दिला. नंतर तक्रारींच्या पाडा सुरू झाला.
उपस्थित नागरिकांनी विविध विभागांविषयी तक्रारी सुरू केल्यात. त्यात पोलीस प्रशासनावर तक्रांच्या पाढा सुरू झाला. यात नकली ताडीमुळे आदिवासींचे तरुण मुलं दगावत आहे. तेव्हा नकली ताडी व गांजा हा बंद झाला. पाहिजे अशी तक्रार आली, त्यानंतर वीज वितरण कंपनीच्या तक्रारी सुरू झाल्या त्यात वीज तारा चोरीला जाणे, मोटर चोरीला जाणे पंचनामा होऊ नहीं भरपाई न मिळणे,
आदी तक्रारी झाल्या.

 

 

त्यानंतर रस्ते विकास महामंडळाच्या अधिकारीला धारेवर धरले. गोमाई नदी पुलावरून अवजड वाहने लवकर सुरू करा कारण शेतकऱ्यांचे ऊस, पपई,मिरची ट्रॅक्टर,ट्रॉली, ट्रक भरून याच्यावरून जाणार आहेत. तेव्हा पुलावर अवजड वाहणे सुरू करा. जर गोमाई नदी पूल शेतकऱ्यांच्या वाहनांसाठी सुरू केला नाही तर आंदोलन केले जाईल व तापी पुलावर खड्डे बुजवण्याच्या सूचना केल्यात.

 

उज्वला गॅस वाटप करा. या संदर्भात चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. उज्वला गॅस योजनेत लोकांना सबसिडी येते आहे. त्यांना शेगडी मिळाली आहे. मात्र गॅसची टॅंक अद्याप मिळालेले नाही. अशा तक्रारी त्या ठिकाणी नागरिकांनी केल्या.

 

त्यानंतर शहादा शहर व तळोदा शहर येथे झालेल्या विकास कामाच्या तक्रारी झाल्या. या दोन्ही शहरातील सौर ऊर्जेचे पथदिवे बंद आहेत, या दोन्ही शहरांमध्ये वाहतुकीच्या समस्या आहे. कचरा घेण्यासाठी घंटागाडी येत नाही.
तसेच नर्मदा पुनर्वसन कडे विकास काम झालेली नाहीत. वैयक्तिक शौचालय साठी अनुदान मिळत नाही.

 

तसेच जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी रस्त्याचे काम संत गतीने सुरू आहेत काही ठिकाणी रस्त्याचे काम करताना निष्कृष्ट दर्जाचे झाली आहे. तेव्हा संबंधी ठेकेदाराला काळा यादीत टाका अशा तक्रारी झाल्या. हर घर जल योजना जिल्ह्यात बारगडली आहे. तेव्हा सर्व कामांची चौकशी करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

 

काही ठिकाणी कोरडवाहू शेती आहे सोयाबीन पेरले होते अति पावसामुळे खराब झाले आहे. त्यांना देखील आपल्याकडून तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे, शासनाने घरकुल वाल्यांना सवलतीच्या दरात वाळू उपलब्ध केले आहे मात्र ती मिळत नाही. शिक्षण विभागात युवा कार्य कौशल्या अंतर्गत शिक्षक भरती करताना डीएड, बीएड ऐवजी फार्मसी, कृषी विभागाचे, भरती झाले आहेत. अशाही तक्रारी होत्या.
प्रकाशा भारतीय स्टेट स्टेट बँक मधून लोन देण्यास टाळाटाळ केली जाते.

 

तसेच रेगुलर ग्राफ लोन भरणाऱ्या शेतकरीला पन्नास हजार चे अनुदान शासनाकडून आहे पण ते. मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तेव्हा त्यांच्यावर कारवाई करा. अशी तक्रार ग्रामस्थांनी केली.

 

याप्रसंगी शहादा तहसीलदार दीपक गिरासे, तळोदा तहसीलदार दीपक, उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार, शहादा पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे, आदींसह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

मंत्री डॉ. गावित यांनी दिली दिवाळीची मोठी भेट, बांधकाम कामगारांना मिळणार 5000 रुपयांचे भरीव अर्थसहाय्य

Next Post

धडगाव तालुक्यात कापसाच्या शेताआड सुरु होती गांजाशेती,पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Next Post
धडगाव तालुक्यात कापसाच्या शेताआड सुरु होती गांजाशेती,पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

धडगाव तालुक्यात कापसाच्या शेताआड सुरु होती गांजाशेती,पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीसाठी आज सर्वपक्षीय शोकसभा

January 31, 2026
सामूहिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्याचा निकाहा

सामूहिक विवाह सोहळ्यात ९ जोडप्याचा निकाहा

January 31, 2026
मला मिळालेला पुरस्कार स्व.बटेसिंगदादा रघुवंशी यांना समर्पित : प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी

मला मिळालेला पुरस्कार स्व.बटेसिंगदादा रघुवंशी यांना समर्पित : प्राचार्य शैलेंद्र रघुवंशी

January 30, 2026
भालेर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

भालेर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

January 29, 2026
भालेर ग्रामपंचायतीत सरपंच कविता पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन

भालेर ग्रामपंचायतीत सरपंच कविता पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन

January 29, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add