Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथील युवकाचा तापी नदीत 35 तासांनी आढळला मृतदेह

team by team
August 5, 2023
in क्राईम
0
तळोदा येथील युवकाची हातोडा पुलावरून उडी घेत आत्महत्या
तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथील १८ वर्षीय तरुणाने हातोडा पुलावरून उडी मारल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. उडी घेतलेल्या तरुणाच्या शोधासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होती.युवकाचा तापी नदीतून 35 तासांनी मृतदेह काढण्यात गोताखोराना यश आले.
बुधवार दि. २ ऑगस्ट साय. ७:३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ओजस सुनिल सोनार (वय १८ ) रा. जैन वाडी समोर असे पाण्यात उडी घेणाऱ्या  मुलाचे नाव आहे. तो जैन वाडी समोर कुटूंबीयांसह राहत होता. बुधवारी अचानक तो मोटार सायकल घेवून घरून निघून गेला. बराच वेळ झाला, परंतू घरी आलाच नाही. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. ८ वाजे दरम्यान त्याचा मित्र साहिल जोहरी याने भ्रमण्वनीद्वारे ओजसने  हातोडा पुलावरून पाण्यात उडी मारली असल्याचे सांगितले. सदर शब्द कानी पडताच त्याच्या आईने एकच हंबरडा फोडला.
तात्काळ त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्याचे निकटीय असलेले शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आनंद सोनार, हीतेश सोनार, प्रमोद सोनार, योगेश सोनार, शहर प्रमुख जितेंद्र दुबे, विजय मराठे यांनी घटनास्थळी धाव घेवून स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने ओजस याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला.असंख्य तर्कवितर्क लावण्यात येत होते.अखेर 35 तासांनी पट्टीचे पोहणारे रणजित पाडवी व प्यारेलाल पाडवी यांनी तळ गाठून ओजसचा मृतदेह बाहेर काढला.
नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर कुकरमुंडा येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. काल सायंकाळी मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला.तळोदा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला. निझर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
बातमी शेअर करा
Previous Post

औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण अभियान

Next Post

विभाग म्हणजे जनता आणि शासन यांच्यात संतुलन राखणारा कणा : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post
विभाग म्हणजे जनता आणि शासन यांच्यात संतुलन राखणारा कणा : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

विभाग म्हणजे जनता आणि शासन यांच्यात संतुलन राखणारा कणा : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

January 22, 2026
शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

January 22, 2026
अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

January 22, 2026
सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

January 22, 2026
नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

January 22, 2026
हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा :  कालीचरण महाराज

हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा : कालीचरण महाराज

January 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add